महाशिवरात्री:एक उत्सव / Mahashivratri

भारतामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिव आणि पार्वती विवाहाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्री या दिवशी शिव म्हणजे शंकर स्वत: तांडव नृत्य करून आपला आनंद साजरा करत असे.. महाशिवरात्री दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते?(Date of Mahashivratri Celebration) आपण महाशिवरात्र का साजरी करतो?( Why we … Read more

किल्ले पन्हाळागड/ Panhala Fort information in marathi

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनात आणि वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदारात महत्वाचे स्थान असणारा निसर्गसौंदर्याने नटलेला एक सुंदर आणि देखणा किल्ला म्हणजे ‘किल्ले पन्हाळगड’ होय. महाराष्ट्राचे आद्य दैवत आणि राष्ट्रपुरुष, रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे ‘किल्ले पन्हाळगड’ होय. किल्ल्याचे नाव : पन्हाळगड समुद्रसपाटीपासून उंची : 4040 फूट जिल्हा : कोल्हापूर कोल्हापासून … Read more

अजिंक्य सागरी दुर्ग:जंजिरा /Murud Janjira Fort

महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. हा किनारा कोकणासाठी वरदान आहे. शिवकाळात परकीयांपासून संरक्षण होण्यासाठी याच किनाऱ्याने आणि किनाऱ्यावरील किल्ल्यांनी साथ दिली. त्यातीलच एक किल्ला ‘जंजिरा’. जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरूड गावाशेजारील एका बेटावर वसलेला आहे.अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जंजिरा दुर्ग आहे.या किल्ल्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव : जंजिरा किल्ल्याचा प्रकार : … Read more

स्वराज्याची राजधानी: किल्ले रायगड/Raigad fort information in marathi

गडांचा गड : किल्ले रायगड (Fort Raigad) गडांचा गड, दुर्गाचा दुर्ग असे ज्या गडाला समजले जाते, तो गड म्हणजे ‘रायगड’ होय. छत्रपती शिवरायांनी 1656 मध्ये ‘रायरी’ जिंकून स्वराज्यात आणली. पुढे याच रायरीचे रायगडात रूपांतर झाले आणि स्वराज्याची राजधानी बनली. याच रायगडाबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत.   गडाचे नाव : रायगड समुद्रसपाटीपासून उंची : 820 … Read more

डासांचा व्हॅलेंटाइन डे /Dengue Mosquito

निसर्गातील प्रत्येक जीव आपली पुढची पिढी निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. यासाठी प्रणयक्रीडा आवश्यक असते. मानवेतर सर्व प्राण्यांमध्ये प्रणयक्रीडा ही जबरदस्तीने होत नाही. नर मादीला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या काढत असतो. डासांचेही असेच असते. सर्वसाधारणपणे फ्रेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात भारतात तापमानात थोडी वाढ होते. थंडीचा प्रभाव कमी झालेला असतो. दमट हवामान डासांना प्रजोत्पादनास अनुकूल असल्याने फेब्रुवारी … Read more

दुबई दर्शन…. एक अविस्मरणीय प्रवास /Dubai Tourism

आमच्या लहानपणी कधी कधी मोठी माणसं मुंबईला जात. मग ही मुंबई रिटर्न माणसं गल्ली बोळातून ‘मी जिवाची मुंबई कशी केली ?’ याच गप्पा मारत फिरत असत. त्यामुळे त्यावेळी एक म्हण रूढ झाली होती, “जिवाची मुंबई एकदा तरी करावी”. आज परिस्थिती बदलली आहे. जग खूप जवळ आले आहे. काळाच्या ओघात म्हणी पण बदलल्या आहेत. ‘जन्माला यावे … Read more