दौलताबादचा किल्ला/देवगिरी/Daulatabad Fort/Devgiri Fort

औरंगाबाद जिल्ह्यातील गड /Fort in Aurangabad district देवगिरीचा अजिंक्य आणि अभेद्य किल्ला म्हणजे दौलताबादचा एक डोंगरच होय. या किल्ल्याचे मूळ नाव ‘देवगिरी’ असेच आहे. अतिशय सुंदर, देखणा, सुरक्षित, अद्भुत असा हा किल्ला आहे. यादवांच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. अशा या डोंगरी आणि भुईकोट यांचा मिलाफ झालेल्या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत. … Read more

किल्ले प्रतापगड/ Pratapgad Fort

सातारा जिल्ह्यातील गड (Fort in Satara District) दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणा यांचा मिलाफ म्हणजे ‘किल्ले प्रतापगड’ होय. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधल्यानंतर अनेक किल्ले ताब्यात घेण्यास आणि बांधण्यास सुरुवात केली. जावळी ताब्यात घेतल्यानंतर जे धन सापडले. त्या धनातून कोकण, वाई प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाबळेश्वरच्या कुशीत असलेल्या भोरप्या डोंगरावर शिवरायांनी मोरोपंतांकरवी गड बांधून घेतला. याच गडाची आता … Read more

किल्ले पन्हाळागड/ Panhala Fort information in marathi

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनात आणि वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदारात महत्वाचे स्थान असणारा निसर्गसौंदर्याने नटलेला एक सुंदर आणि देखणा किल्ला म्हणजे ‘किल्ले पन्हाळगड’ होय. महाराष्ट्राचे आद्य दैवत आणि राष्ट्रपुरुष, रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे ‘किल्ले पन्हाळगड’ होय. किल्ल्याचे नाव : पन्हाळगड समुद्रसपाटीपासून उंची : 4040 फूट जिल्हा : कोल्हापूर कोल्हापासून … Read more

अजिंक्य सागरी दुर्ग:जंजिरा /Murud Janjira Fort

महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. हा किनारा कोकणासाठी वरदान आहे. शिवकाळात परकीयांपासून संरक्षण होण्यासाठी याच किनाऱ्याने आणि किनाऱ्यावरील किल्ल्यांनी साथ दिली. त्यातीलच एक किल्ला ‘जंजिरा’. जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरूड गावाशेजारील एका बेटावर वसलेला आहे.अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जंजिरा दुर्ग आहे.या किल्ल्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव : जंजिरा किल्ल्याचा प्रकार : … Read more

स्वराज्याची राजधानी: किल्ले रायगड/Raigad fort information in marathi

गडांचा गड : किल्ले रायगड (Fort Raigad) गडांचा गड, दुर्गाचा दुर्ग असे ज्या गडाला समजले जाते, तो गड म्हणजे ‘रायगड’ होय. छत्रपती शिवरायांनी 1656 मध्ये ‘रायरी’ जिंकून स्वराज्यात आणली. पुढे याच रायरीचे रायगडात रूपांतर झाले आणि स्वराज्याची राजधानी बनली. याच रायगडाबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत.   गडाचे नाव : रायगड समुद्रसपाटीपासून उंची : 820 … Read more