Nobel Peace Prize Winner (Henri La Fontaine)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते हेन्री ला फोन्टेन Henri La Fontaine जन्म : 22 एप्रिल 1854 मृत्यू : 14 मे 1943 राष्ट्रीयत्व : बेल्जियम पुरस्कार वर्ष: 1913 हेन्री ला फोन्टेन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवक्ते होते. 1907 ते 1943 पर्यंत सलग 36 वर्षे ते आंतरराष्ट्रीय शांतता संघटनेचे अध्यक्ष राहिले. त्यांनी विश्वशांतीसाठी ‘आंतरराष्ट्रीय केंद्र’ स्थापन केले होते. त्यांनी … Read more

Medieval India: मध्ययुगीन भारताचा इतिहास

*मध्ययुगीन भारत: भारत आणि जग  • इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास असे तीन भाग पडतात. • इतिहासाचे कालखंड मानवी प्रगतीचे विविध टप्पे आहेत. • भारताच्या मध्ययुगाची सुरुवात ढोबळभारत आणि जगमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकाच्या सुमारास होते. • इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या अखेरीस मध्ययुग संपते. • युरोपात मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक ते अठरावे … Read more

Nobel Peace Prize Winner (International Committee of the Red Cross)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती International Committee of the Red Cross स्थापना : 24 जून 1863 पुरस्कार वर्ष: 1917 ICRC ची स्थापना हेन्री दुनान्त यांनी 1863 साली केली होती. मानवतावादी दुनान्त यांना या कामासाठी 1901 साली शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. सुरुवातीला दुनान्त यांच्यासह पाच सदस्यांची समिती होती. युद्धात जखमी झालेल्या … Read more

Ancient India: Ancient kingdoms of Southern-दक्षिणेकडील प्राचीन राज्ये

*Ancient India Ancient kingdoms of Southern प्राचीन भारत :दक्षिणेकडील प्राचीन राज्ये : सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव या घराण्यांची कारकिर्द भारताच्या इतिहासात महत्त्वाची आहे. *Satvahan सातवाहन : • इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला. • महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या प्रदेशांत त्यांचे राज्य होते. • महाराष्ट्रातील ‘प्रतिष्ठान’ म्हणजे ‘पैठण’ ही सातवाहन सत्तेची … Read more

Nobel Peace Prize Winner (Ludwig Quidde)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते लुडविग क्विड Ludwig Quidde जन्म: 23 मार्च 1858 मृत्यू : 4 मार्च 1941 राष्ट्रीयत्व : जर्मन पुरस्कार वर्ष: 1927 लुडविग क्विड हे स्वतः जर्मन देशाचे रहिवासी असूनही जर्मनीच्या सैन्य विस्तारास त्यांचा विरोध होता. युद्धानंतर सुद्धा जर्मनीद्वारे इतर देश ताब्यात घेणे आणि आपल्या देशात समावेश करणे, या गोष्टीला त्यांचा विरोध होता. ते … Read more

Aurangzeb tomb-औरंगजेबची कबर आणि मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास

मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष म्हणून औरंगजेबच्या कबरीकडे पाहिले जाते. तब्बल 26 वर्ष महाराष्ट्रातच मुक्काम ठोकून राहिलेल्या बादशहाला दिल्लीत जाण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या मातीत गाढले गेले. खरंच औरंगजेबची कबर नष्ट करणे योग्य आहे का? औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा आत्ताच का उपस्थित झाला? याबाबत जाणून घेऊया सविस्तर इतिहास. औरंगजेबची कारकीर्द औरंगजेब हा क्रूरकर्मा होता हे संपूर्ण भारताला आणि मराठ्यांनाही माहीत … Read more

Ancient India Gupt period :प्राचीन भारतातील गुप्त काळाचा इतिहास

*प्राचीन भारत: गुप्त काळ *उत्तरेकडील प्राचीन राज्ये* •गुप्त काळात उत्तरेकडे अनेक राजघराणी उदयास आली. • त्यांपैकी इंडो-ग्रीक, कुशाण, गुप्त, वर्धन या घराण्यांची काकिर्द चाची आहे. • सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला. • ‘बृहद्रथ’ हा मौर्य कुळातील शेवटचा सम्राट होय. • पुष्यमित्र शुंग याने ‘बृहद्रथ’ चा पराभव केला होता. *इंडो-ग्रीक शक्ती: • भारतातील वायव्येकडील … Read more

Nobel Peace Prize Winner (Gustav Stresemann)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते गुस्टाव स्ट्रेसमान Gustav Stresemann जन्म: 10 मे 1878 मृत्यू : 3 ऑक्टोबर 1929 राष्ट्रीयत्व: जर्मन पुरस्कार वर्ष: 1926 जर्मन राष्ट्र अनेक छोट्या छोट्या राज्यांचे मिळून बनलेले आहे. गुस्टाव स्ट्रेसमान हे 1923 मध्ये वेमार रिपब्लिकचे राज्यपाल होते. ते 1923 ते 1929 पर्यंत विदेश मंत्री होते. त्यांच्या प्रयत्नामुळे पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीला आंतरराष्ट्रीय दर्जा … Read more

Nobel Peace Prize Winner (Aristide Briand)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते अरिस्टाइड ब्रिआन Aristide Briand जन्म: 28 मार्च 1862 मृत्यू : 7 मार्च 1932 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1926 अरिस्टाइड ब्रिआन हे अकरा वेळा फ्रान्सचे पंतप्रधान बनले होते. 1906 पासून 1932 पर्यंत त्यांनी अनेक मंत्रिपदे भूषविली. या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी व ‘लीग ऑफ नेशन्स’ (राष्ट्रसंघ) च्या यशस्वीतेसाठी सतत प्रयत्न केले. … Read more

Buddha Religion :  बौद्ध धर्माचा इतिहास

इ स पूर्व सहाव्या शतकात यज्ञ,कर्मकांड यांना अवाजवी प्राधान्य होते. अनिष्ट सामाजिक परंपरेमुळे समाज दुभंगला होता. • वैदिक वाङ्मयाबद्दल लोक अज्ञानी होते. • अंधश्रद्धेचा सुळसुळाट झाला होता. • अशा परिस्थितीत गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीरांचा जन्म झाला. • समाजाला नव्या विचाराची, आचाराची आवश्यकता होती. • गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या रूपाने ती पूर्ण झाली. … Read more