थायलंड-Thailand

आशियाई आग्नेय देशात समाविष्ट असलेला देश म्हणजे थायलंड होय. ब्रह्मदेशाच्या (म्यानमार) आग्नेयेला थायलंड हा देश आहे; तर थायलंडच्या आग्नेयेला व्हियतनाम हा देश आहे. थायलंडच्या पश्चिमेला अंद‌मानचा समुद्र येऊन थडकला आहे. आम्ही सिंगापोर, मलेशिया हे दोन देश पाहून कुलालंपूरच्या सुवर्णभूमी विमानतळावर पोहोचलो होतो. सुवर्णभूमी विमानतळ ते पटाया विमानतळ असा आमचा पुन्हा विमान प्रवास झाला. पटाया विमानतळावर … Read more

गौरी गणपतीचा सण…Ganesh Festival

गौरी गणपतीच्या सणाला गणेशोत्सव असेही म्हणतात. हा सण भारतात विविध राज्यात साजरा करत असला तरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करतात. कोकणात गौरी-गणपतीचा सण सर्वांत महत्त्वाचा सण मानला जातो. कोकणातील सर्व चाकरमाने Ganesh Festival सणाला आपल्या स्वगृही येतात आणि आपापल्या घरी, गावी गणेशोत्सव साजरा करतात. मुंबई पुणे, कोल्हापूर या शहरांत खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. … Read more

पुरंदर किल्ला/ Purandar fort

मुरारबाजीच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा Purandar fort पुणे जिल्ह्यात येतो. सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगररांगेवरील अगदी अंतिम टप्प्यावर हा किल्ला उभा आहे. गडाच्या पूर्वेला सपाट भूप्रदेश आहे. तर पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. आता आपण किल्ले पुरंदरची माहिती घेऊ…. किल्ल्याचे नाव : पुरंदर समुद्रासपाटीपासून उंची : सुमारे 1500 मी. गडाचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी: सोपी ठिकाण : … Read more

शिक्षक दिन विशेषांक / Teachers’ Day

माझ्या प्रवासातील सोबती माझे आईवडील शेतकरी कुटुंबातील,कष्टाळू, समाजप्रिय आणि प्रामाणिक असे लाभल्यामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी बालपणीच या गोष्टींचा प्रभाव पडला होता.माझ्या कष्टाळू वडिलांनी आपल्या नऊ मुलांबरोबरच भावकीतील मुलांचेही संगोपन केले.उसाच्या घाण्यावर chief chemist (मुख्य गुळव्या) असलेल्या माझ्या बाबांचा सहवास मला अल्पकाळ लाभला. मी त्यांचा लाडका होतो.भल्या पहाटे नदीला, विहिरीला अंघोळीला सहा जण भावांपैकी मी एकटाच … Read more

मलेशिया टूर- Malaysia

सिंगापोर – मलेशिया – थायलंड ही टूर करताना जास्त वेळ दिला जातो, तो मलेशियाला. दिल्ली ते सिंगापोर सुमारे 4200 किमी अंतर आहे;तर मुंबई ते Malaysia अंतर सुमारे 3500 किमी आहे. Ringgit हे मलेशियन चलन आहे.साधारण: 1 रिंगिट =20 रूपये . A heaven Holiday यांच्या नियोजनाप्रमाणे आम्ही प्रथम सिंगापोर पाहिले आणि बसने मलेशियाला निघालो. Malaysia ते … Read more

चावंड किल्ला/ प्रसन्नगड / Chavand

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येणारा ‘Chavand हा किल्ला नाणेघाटचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. ‘चामुंडा’ या शब्दाचा अपभ्रंश ‘चावंड असा झाला आहे. आपटाळ गावानजीक असलेल्या या ‘चावंड किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : चावंड समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 1150 मीटर किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : मध्यम ठिकाण : तालुका : जुन्नर … Read more

मल्हारगड/ Malhargad Fort

‘Malhargad Fort’ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांपैकी सर्वांत शेवटी बांधलेला हा किल्ला आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यात असलेल्या या गडाची आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : मल्हारगड गडाचा प्रकार : गिरिदुर्ग समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे 3000 मीटर. चढाईची श्रेणी : सोपी ठिकाण : सोनोरी, ता. वेल्हे जिल्हा … Read more

सिंगापूर दर्शन / सिंगापोर : Singapore

Singapore हे भारताच्या आग्नेय दिशेला असलेले एक छोटेसे राष्ट्र आहे. Singapore देशाचे क्षेत्रफळ सुमारे 700 चौरस किमी असून ते आशिया खंडातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास आहे. सिंगापोर या देशाची लोकसंख्या 2016 च्या जनगणनेनुसार सुमारे 56,00,000 आहे. सिंगापोर हा देश छोटा असला तरी पर्यटक आणि भारतातील सिनेसृष्टीतील कलाकार यांचे आकर्षक पर्यटन केंद्र बनले आहे. A Heaven … Read more

गणेश चतुर्थी आणि उकडीचे मोदक / Ganesh Chaturthi and Ukadiche Modak

उकडीचे मोदक गौरी गणपती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य असा सण आहे.तिबेटमध्ये जन्मलेल्या शिवशंकराची पार्वतीच्या जीवनात एण्ट्री झाली आणि पार्वती-गणेशाच्या जीवनाला कलाटणी मिळाली. प्राचीन भारतातील पार्वती आणि शंकर यांचा पहिला लोकप्रिय आणि लोकमान्य आंतरजातीय विवाह होय. शिवशंकर, गणेश हे अवैदिक संस्कृतीचे होते.म्हणूनच ते अवैदिक(बहुजन) समाजात आजही लोकप्रिय आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवशंकर हेच श्रद्धास्थान होते. म्हणूनच … Read more

पर्यावरण दिन / Environment day

5 जून हा Environment day म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो.खरं तर केवळ एक दिवस पर्यावरण दिन साजरा करून काहीच उपयोग होत नाही.त्यामुळे पर्यावरणाचे पर्यायाने संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे.पर्यावरणाबाबत जागृती खूप होऊनही म्हणावी तशी अंमलबजावणी झालेली नाही. ध्वनिप्रदूषण,हवा प्रदूषण, जमीन प्रदूषण, जलप्रदूषण आणि अन्नप्रदूषण सुद्धा अलीकडे खूप वाढत … Read more