Ancient India: Jain Religion -जैन धर्म इतिहास जाणून घ्या

 प्राचीन भारत-: वैदिक काळात वर्णव्यवस्थेमुळे समाजात उच्च-नीच असा भेदभाव निर्माण झाला होता. हा भेद व्यक्तीच्या योग्यतेवर अवलंबून नव्हता. जाती-जातींमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठता मानली जाऊ लागल्यामुळे समाजात तेढ, संघर्ष वाढू लागला. या परिस्थितीतून समाजाला योग्य वळण लावण्यासाठी वर्धमान महावीर, गौतम बुद यांनी नवे विचार मांडले. याच काळात चार्वाक, कपिल यांनी समाजातील अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला. … Read more

Shivaji University-शिवाजी विद्यापीठ नामविस्तार आणि राजकारण

शिवाजी विद्यापीठ नामविस्तार आणि राजकारण महाराष्ट्रातील एक नामांकित विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे. हे विद्यापीठ 18 नोव्हेंबर 1962 रोजी स्थापन झाले. तत्कालीन लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरात सुमारे 853 एकरात शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे विद्यापीठ पूर्णत्वास येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण … Read more

Ancient India Vaidik culture-वैदिक संस्कृती चा इतिहास जाणून घ्या एका क्लिक वर

प्राचीन भारत: भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात क संस्कृतीचा विकास झाला. वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या ‘वैदिक संस्कृती’ असे म्हणत. *ऋग्वेद ऋग्वेद हा वैदिक संस्कृतीचा आर्याचा पहिला वेद,यांत निसर्गातील विविध शक्तींना देव मानून त्याची स्तुती कवने लिहिली आहेत. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ‘ऋचा’ असे म्हणतात. *यजुर्वेद : यज्ञाविषयी माहिती देणारा हा ग्रंथ आहे. … Read more

History of Ancient India: pre-historic period- इतिहासपूर्व काळ (सिंधू संस्कृती) चा इतिहास जाणून घ्या

प्राचीन भारताचा इतिहास:  सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेली स्थळे – • हडप्पा: पश्चिम पंजाब-पाकिस्तान रोपर : पंजाब • मोहेंजोदारो: सिंध प्रांत, पाकिस्तान कालीबंगन: राजस्थान • सिंधू संस्कृतीचे शोध लावणारे आद्य संशोधक : 1) दयाराम सहानी, हडप्पा (1921). २) राखलदास बॅनर्जी, मोहेंजोदारो (1922). *Period of Indus civilization सिंधू संस्कृतीचा कालखंड : सिंधू संस्कृतीचा कालखंड इ. स. पूर्व … Read more

sunita williams Return- 19 मार्चला सुनीता विल्यम्स पृथ्वीवर पोहोचणार

जून 2024 मध्ये केवळ दहा दिवसांसाठी अंतराळ स्थानकात गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल नऊ महिने अंतराळातच अडकून पडले होते. ते आता 19 मार्च 2025 रोजी पहाटे पृथ्वीवर पोहोचतील. इतके दिवस अंतराळात राहिल्यामुळे सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले होते. सुनीता विल्यम्सचे काय होणार? पण अखेर 19 मार्च रोजी तब्बल नऊ महिने सुनीता विल्यम्स आणि बुच … Read more

Nobel Peace Prize Winner (Louis Renault)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते लुई रेनॉल्ट Louis Renault जन्म: 21 मे 1843 मृत्यू : 8 फेब्रुवारी 1918 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1907 लुई रेनॉल्ट हे इटालियन पत्रकार अर्नेस्टो टिओडोरो मोनेटा यांच्याबरोबर शांतीचा नोबेल पुरस्कार मिळणारे भागीदार होते. त्यांना 1907 साली हा पुरस्कार मिळाला. ते स्वतः कायदेतज्ज्ञ व न्यायाधीश होते. देशोदेशांतील वाद-विवादांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी … Read more

Nobel Peace Prize Winner (Theodore Roosevelt)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते थिओडोर रुझवेल्ट Theodore Roosevelt जन्म : 27 ऑक्टोबर 1858 मृत्यू : 6 जानेवारी 1919 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: 1906 थियोडोर रुझवेल्ट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी आयुष्यभर जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. रशिया आणि जपान या दोन देशांत वाढलेला तणाव कमी करून शांतता निर्माण केल्याबद्दल त्यांना 1906 साली नोबेल … Read more

Ancient India: Prehistoric Period- प्रागैतिहासिक काळ (पाषाणयुग) चा इतिहास जाणून घ्या एका क्लिक वर

* प्राचीन भारत: अश्मयुगात मानवाने दगड, लाकूड, हाडे यांचा उपयोग हत्यारे व अवा बनवण्यासाठी केला. *Kinds of stone age अश्मयुगाचे प्रकार – (१) पुराणाश्मयुग, (२) नवाश्मयुग. *Paleolithic period पुराणाश्मयुगाचा कालखंड : 2 दशलक्ष ईसापूर्व ते इ.स. 30000 वर्षे *Period of the Inter-Stone Age कालखंड: इ.स पूर्व 30000 वर्षे ते इ.स. पूर्व 10000 वर्षे. *Neolithic period … Read more

Nobel Peace Prize Winner (Bertha Von Suttner)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते बर्था बॉन सटनर Bertha Von Suttner जन्म: 9 जून 1843 मृत्यू: 21 जून 1914 राष्ट्रीयत्व: ऑस्ट्रियन पुरस्कार वर्ष: 1905 बर्था बॉन सटनर या नोबेल पारितोषिक मिळालेल्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर अनेक महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. बर्था वॉन या एक उत्कृष्ट कादंबरी लेखिका होत्या. त्यांची एक कादंबरी ‘ले … Read more

AI Technology – AI तंत्रज्ञानात भारताची गरुड झेप

AI तंत्रज्ञानात म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारताने गरुड झेप घेतली आहे. सध्या AI तंत्रज्ञानात अमेरिका, चीन यासारख्या प्रगत देशांना टक्कर देण्याचे काम भारताला करायचे आहे. भारताचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील अभियान भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात खंबीर पावणे उचलण्यासाठी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती करण्यासाठी इंडिया एआय मिशन मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या अभियानासाठी केंद्र सरकारने … Read more