AI Partner

AI तंत्रज्ञान म्ह‌णजे Artificial Intelligence चे तंत्रज्ञान होय. AI चा वाढता प्रभाव आणि उपयुक्तता पाहता AI चे वापरकर्ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाश्चात्य देशात AI जाळे पसरलेले आहे. भारतात ही विविध वि‌द्यापीठांनी AI तंत्रज्ञानाचे कोर्सेस सुरु केले आहेत. सध्याचे जग वेगवान झालेले आहे. या वेगवान जगात Natural Partner मिळेलच असे नाही. त्यामुळे अनेकजण AI Girlfriend, AI … Read more

AI technology : AI आणि माणूस

मानवी जीवनात दिवसेंदिवस AI तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. तंत्रज्ञानाच्या जगात अनेक गोष्टी वेगाने वाढत आहेत. AI चा म्हणजेच Artificial Intelligence वापर प्रचंड वाढत आहे. या AI च्या विकसित तंत्रज्ञानामुळे माणसाच्या परावलंबित्वाचीही वाढ होत चालली आहे. अनेक गुंतागुंतीचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी माणूस AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यामुळे माणूस आळशी बनत चालला आहे की काय … Read more

Buddha Life Story-Part 27 :गौतम बुद्धाचे राजा बिंबिसार यास उत्तर

राजा बिंबिसार‌ने गौतम बुद्धाला वेगवेगळया प्रकारे समजावून सांगितले. पण त्याचा काहीही परिणाम गौतम बुद्धावर झाला नाही. उलट बुद्धानेच बिंबिसारला जे काही उत्तर दिले, त्यातून बुद्धाच्या पुढील आयुष्याची दिशा स्पष्ट झाली होती. गौत‌माने शांतपणे आणि खंबीरपणे बिंबिसारला उत्तर दिले. ते पुढीलप्रमाणे- “.. महाराज, सिंह हे तुमच्या राजघराण्याचे चिन्ह आहे. त्या चिन्हाला साजेसेच आपले विचार, कीर्ती आणि … Read more

Administrative system in Maharashtra: महाराष्ट्रातील प्रशासन यंत्रणा

१) महाराष्ट्रातील प्रशासन : * महाराष्ट्राचे मंत्रालय: महाराष्ट्रातील सर्वोच्च पातळीवरील राज्यकारभार ‘मुंबई’ येथील मंत्रालयातून चालतो. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ : विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाचे मंत्रिमंडळ बनते. हे मंत्रिमंडळ महाराष्ट्र राज्याचा राज्यकारभार करते. मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. * प्रशासकीय विभाग राज्यकारभाराच्या सोयीसाठी 37 विभाग पाडले आहेत. प्रत्येक विभागासाठी एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो. * मुख्य सचिव : महाराष्ट्र … Read more

Chief Minister of Maharashtra :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

1 यशवंतराव चव्हाण:1960 ते 1962 2 मारोतराव कन्नमवार 1962 ते 1963 3 पी. के. सावंत (अल्प काळ):1963 4 वसंतराव नाईक:1963 ते 1975 5 शंकरराव चव्हाण:1975 ते 1977 6 वसंतदादा पाटील:1977 ते 1978 7 शरद पवार:1978 ते 1980 8 अ. र. अंतुले:1980 ते 1982 9 बाबासाहेब भोसले:1982 ते 1985 10 वसंतदादा पाटील 1983ते 1985 11 शिवाजीराव … Read more

Maha Kumbh Mela: Or Mahakarmakand? महाकुंभमेळा:की महाकर्मकांड?

भारतात प्राचीन काळापासूनच प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर (नाशिक) या चार ठिकाणी आवर्तनानुसार कुंभमेळे आयोजित केले जातात. दर तीन वर्षांनी भारतात कुंभमेळा येतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी दर बारा वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बारा वर्षांनी आलेला हा कुंभमेळा आगळावेगळा आहे. 13 जानेवारी 2025 रोजी सुरु झालेला कुंभमेळा 45 दिवसांनी त्याची सांगता … Read more

Government system in Maharashtra:महाराष्ट्रातील शासन यंत्रणा

भारतीय संविधानाने संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. राज्य शासन हे केंद्र शासनाचे स्वरूप असते. महाराष्ट्र राज्याची शासन यंत्रणा पुढीलप्रमाणे आहे. * महाराष्ट्राचे विधिमंडळ महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन सभागृहे आहेत :- (1) विधानसभा (288 सदस्य), (2) विधान परिषद (78 सदस्य). विधानसभा: * रचना : महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 सभासद आहेत. अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्यास राज्यपाल … Read more

Why did all Los Angeles city catch fire? लॉस एंजल्सला आग का लागली ?

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील Los Angeles (लॉस एंजल्स) हे अत्यंत देखणे आणि सुंदर शहर. Hollywood आणि Bollywood जगातील कलाकारांसाठी हे शहर म्हणजे स्वर्गच होय. या शहरात अनेक सिनेकलाकारांचे फ्लॅट्स, बंगले, घरे आहेत. हे कलाकार हवा पालटण्यासाठी अधून‌मधून लॉस एन्जल्सला जातात. सुमारे 40,00,000 लोकसंख्या असलेल्या या शहरात बऱ्यापैकी जंगलही आहे. निसर्गसौंदर्य आहे. अमेरिकेतील जंगलांना आग लागणे हा … Read more

Country administration in rural areas:ग्रामीण भागातील मुलकी प्रशासन

• जिल्हाधिकारी (कलेक्टर) : * जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची असते. * ग्रामीण प्रशासनातील जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. जिल्हाधिकाऱ्याची निवड : केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय प्रशासकीय सेवा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीची जिल्हाधिकारी पदावर नेमणूक होते. जिल्हाधिकाऱ्याची कामे : * जिल्ह्यातील जमिनीवर शेतसारा आकारणे व तो वसूल करणे. * जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे, … Read more

District Council Maharashtra State: जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य

* पंचायत राज व्यवस्थेतील सर्वांत वरचा स्तर म्हणजे ‘जिल्हा परिषद’ होय. * महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. * वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात 1962 साली जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. * मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांत जिल्हा परिषदा नाहीत. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा वगळून इतर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा       परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. … Read more