Medieval India :सत्तांचा उदयास्त

*मध्ययुगीन भारत : *पांड्य: • तमिळनाडूतील तिन्नेवेलीच्या प्रदेशात पांड्य सत्ता प्राचीन काळापासूनच अस्तित्वात होती. • इसवी सनाच्या आठव्या शतकात अरिकेसरी मारवर्मा याने पांड्यसत्ता प्रबळ बनवली. • नवव्या शतकात चोळ सत्तेचा उदय झाल्यानंतर पांड्य सत्तेला उन कळा लागली. • पुढे सुंदर पांड्य याने चोळांचे ‘तंजावर’ हे ठिकाण जिंकून घेतले. • चौदाव्या शतकात दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीचा … Read more

Waghya Dog Statue-रायगडावरील वाघ्या कल्पित कुत्र्याची समाधी. काय आहे खरा इतिहास?

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून इतिहासातील अनेक विषय चर्चेत आलेत. त्यांपैकीच रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्यासंबंधीचा विषय आहे. खरंच शिवाजी महाराजांना कुत्रा पाळण्यासाठी वेळ होता का? रायगडावर असणारी समाधी वाघ्या कुत्र्याचीच आहे का ? काय आहे खरा इतिहास ? जाणून घेऊया सविस्तर माहिती. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर … Read more

Medieval India: मध्ययुगीन भारताचा इतिहास

*मध्ययुगीन भारत: भारत आणि जग  • इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास असे तीन भाग पडतात. • इतिहासाचे कालखंड मानवी प्रगतीचे विविध टप्पे आहेत. • भारताच्या मध्ययुगाची सुरुवात ढोबळभारत आणि जगमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकाच्या सुमारास होते. • इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या अखेरीस मध्ययुग संपते. • युरोपात मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक ते अठरावे … Read more

Ancient India: Ancient kingdoms of Southern-दक्षिणेकडील प्राचीन राज्ये

*Ancient India Ancient kingdoms of Southern प्राचीन भारत :दक्षिणेकडील प्राचीन राज्ये : सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव या घराण्यांची कारकिर्द भारताच्या इतिहासात महत्त्वाची आहे. *Satvahan सातवाहन : • इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला. • महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या प्रदेशांत त्यांचे राज्य होते. • महाराष्ट्रातील ‘प्रतिष्ठान’ म्हणजे ‘पैठण’ ही सातवाहन सत्तेची … Read more

Aurangzeb tomb-औरंगजेबची कबर आणि मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास

मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष म्हणून औरंगजेबच्या कबरीकडे पाहिले जाते. तब्बल 26 वर्ष महाराष्ट्रातच मुक्काम ठोकून राहिलेल्या बादशहाला दिल्लीत जाण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या मातीत गाढले गेले. खरंच औरंगजेबची कबर नष्ट करणे योग्य आहे का? औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा आत्ताच का उपस्थित झाला? याबाबत जाणून घेऊया सविस्तर इतिहास. औरंगजेबची कारकीर्द औरंगजेब हा क्रूरकर्मा होता हे संपूर्ण भारताला आणि मराठ्यांनाही माहीत … Read more

Ancient India Gupt period :प्राचीन भारतातील गुप्त काळाचा इतिहास

*प्राचीन भारत: गुप्त काळ *उत्तरेकडील प्राचीन राज्ये* •गुप्त काळात उत्तरेकडे अनेक राजघराणी उदयास आली. • त्यांपैकी इंडो-ग्रीक, कुशाण, गुप्त, वर्धन या घराण्यांची काकिर्द चाची आहे. • सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला. • ‘बृहद्रथ’ हा मौर्य कुळातील शेवटचा सम्राट होय. • पुष्यमित्र शुंग याने ‘बृहद्रथ’ चा पराभव केला होता. *इंडो-ग्रीक शक्ती: • भारतातील वायव्येकडील … Read more

Buddha Religion :  बौद्ध धर्माचा इतिहास

इ स पूर्व सहाव्या शतकात यज्ञ,कर्मकांड यांना अवाजवी प्राधान्य होते. अनिष्ट सामाजिक परंपरेमुळे समाज दुभंगला होता. • वैदिक वाङ्मयाबद्दल लोक अज्ञानी होते. • अंधश्रद्धेचा सुळसुळाट झाला होता. • अशा परिस्थितीत गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीरांचा जन्म झाला. • समाजाला नव्या विचाराची, आचाराची आवश्यकता होती. • गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या रूपाने ती पूर्ण झाली. … Read more

Ancient India: Jain Religion -जैन धर्म इतिहास जाणून घ्या

 प्राचीन भारत-: वैदिक काळात वर्णव्यवस्थेमुळे समाजात उच्च-नीच असा भेदभाव निर्माण झाला होता. हा भेद व्यक्तीच्या योग्यतेवर अवलंबून नव्हता. जाती-जातींमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठता मानली जाऊ लागल्यामुळे समाजात तेढ, संघर्ष वाढू लागला. या परिस्थितीतून समाजाला योग्य वळण लावण्यासाठी वर्धमान महावीर, गौतम बुद यांनी नवे विचार मांडले. याच काळात चार्वाक, कपिल यांनी समाजातील अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला. … Read more

Shivaji University-शिवाजी विद्यापीठ नामविस्तार आणि राजकारण

शिवाजी विद्यापीठ नामविस्तार आणि राजकारण महाराष्ट्रातील एक नामांकित विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे. हे विद्यापीठ 18 नोव्हेंबर 1962 रोजी स्थापन झाले. तत्कालीन लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरात सुमारे 853 एकरात शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे विद्यापीठ पूर्णत्वास येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण … Read more

Ancient India Vaidik culture-वैदिक संस्कृती चा इतिहास जाणून घ्या एका क्लिक वर

प्राचीन भारत: भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात क संस्कृतीचा विकास झाला. वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या ‘वैदिक संस्कृती’ असे म्हणत. *ऋग्वेद ऋग्वेद हा वैदिक संस्कृतीचा आर्याचा पहिला वेद,यांत निसर्गातील विविध शक्तींना देव मानून त्याची स्तुती कवने लिहिली आहेत. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ‘ऋचा’ असे म्हणतात. *यजुर्वेद : यज्ञाविषयी माहिती देणारा हा ग्रंथ आहे. … Read more