Why did all Los Angeles city catch fire? लॉस एंजल्सला आग का लागली ?

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील Los Angeles (लॉस एंजल्स) हे अत्यंत देखणे आणि सुंदर शहर. Hollywood आणि Bollywood जगातील कलाकारांसाठी हे शहर म्हणजे स्वर्गच होय. या शहरात अनेक सिनेकलाकारांचे फ्लॅट्स, बंगले, घरे आहेत. हे कलाकार हवा पालटण्यासाठी अधून‌मधून लॉस एन्जल्सला जातात. सुमारे 40,00,000 लोकसंख्या असलेल्या या शहरात बऱ्यापैकी जंगलही आहे. निसर्गसौंदर्य आहे. अमेरिकेतील जंगलांना आग लागणे हा … Read more

Country administration in rural areas:ग्रामीण भागातील मुलकी प्रशासन

• जिल्हाधिकारी (कलेक्टर) : * जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची असते. * ग्रामीण प्रशासनातील जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. जिल्हाधिकाऱ्याची निवड : केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय प्रशासकीय सेवा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीची जिल्हाधिकारी पदावर नेमणूक होते. जिल्हाधिकाऱ्याची कामे : * जिल्ह्यातील जमिनीवर शेतसारा आकारणे व तो वसूल करणे. * जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे, … Read more

District Council Maharashtra State: जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य

* पंचायत राज व्यवस्थेतील सर्वांत वरचा स्तर म्हणजे ‘जिल्हा परिषद’ होय. * महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. * वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात 1962 साली जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. * मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांत जिल्हा परिषदा नाहीत. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा वगळून इतर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा       परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. … Read more

Taluka Panchayat Samiti -Maharashtra State: तालुका पंचायत समिती -महाराष्ट्र राज्य

* पंचायत राज रचनेतील ‘तालुका पंचायत समिती’ हा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा ‘दुवा’ आहे. * प्रत्येक तालुक्याला एक पंचायत समिती असते. * तालुक्यातील सर्व गावे पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येतात. 1) रचना आणि सदस्य संख्या: * पंचायत समितीमध्ये प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडून येतो. * पंचायत समितीची सदस्य संख्या तालुक्याच्या लोकसंख्येवर व मतदार संघावर … Read more

Gram Panchayat: Structure and Functioning: ग्रामपंचायत:रचना व कार्य 

० महाराष्ट्रात 27,993 ग्रामपंचायती आहेत. * सातारा जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे 1400 हून अधिक ग्रामपंचायती आहेत. 10,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात ‘ग्रामपंचायत’ असते. * डोंगराळ भाग वगळता किमान 300 ते 500 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत स्थापन करता येते. * लहान-लहान दोन-तीन गावांसाठी ‘ग्रुप ग्रामपंचायत’ अस्तित्वात असते. १) ग्रामपंचायत रचना व सदस्य संख्या : * … Read more

Gen Beta :बीटा जनरेशन

2025 सालात जन्मलेली मुले ही GEN-BETA या पिढीत जन्माला आलेली मुले अशी त्यांना नवीन ओळख मिळणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून ते साधारणपणे 2040 सालापर्यंत जन्माला आलेल्या मुलांवर मोठ्या प्रमाणात AI तंत्रज्ञानाचा आणि प्रचंड वेगाने चालणाऱ्या कम्पूटरचा प्रभाव पडलेला दिसून येईल. दर 15 वर्षानी नवीन पिढी जन्माला येते असे मानले जाते. दर वेळी ही नवीन … Read more

Peshwa: मराठी सत्तेची सूत्रे पेशव्यांकडे 

पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ (1713 ते 1720) : * महाराणी ताराबाई-शाहू संघर्षात बाळाजी विश्वनाथने शाहूंना सहकार्य केले होते. * बाळाजी विश्वनाथने मोगलांशी संघर्ष करून त्यांच्याकडून स्वराज्याचा मुलूख परत मिळवला. * दख्खनमधील सहा सुभ्यांची चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मोगलांकडून मिळवले. दुसरा पेशवा – पहिला बाजीराव (1720 ते 1740) : * बाळाजी विश्वनाथ यांचा ज्येष्ठ … Read more

Maratha rule after Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांची सत्ता

(मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध) : छत्रपती संभाजी (1681 ते 1689) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी संभाजीराजे सज्जनगडावर होते. गृहकलहामुळे आणि कारभाऱ्यांच्या जाचाला कंटाळून ते दिलेरखानाला मिळाले होते, परंतु दिलेरखानाचे मराठ्यांवरील अत्याचार पाहून ते पन्हाळगडावर आले. संभाजीराजे पन्हाळगडावर असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी सोयराबाईंनी आपला पुत्र राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला. ही बातमी … Read more

महाराष्ट्राचा इतिहास: History of Maharashtra

शहाजीराजे भोसले (इ.स. 1594 ते इ. 1664): मालोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजीराजे भोसले हे पराक्रमी व कर्तबगार राजे होते. त्यांनी अहमदनगरचा निजामशाहा, विजापूरचा आदिलशाहा यांच्याकडे घेत परिस्थितीनुसार सरदारकी केली. ते काही काळ मोगलांच्या सेवेत होते. शहाजीराजे यांच्याकडे पुणे, सुपे, चाकण, बंगळूर, वेलोर या प्रदेशांची सुभेदारी होती. शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले, पण … Read more

Nobel Prize Winner in Literature (Gabriel Garcia Marquez)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रियल गार्सिया मार्केझ Gabriel Garcia Marquez जन्म : 6 मार्च 1927 मृत्यू : 17 एप्रिल 2014 राष्ट्रीयत्व : कोलंबियन पुरस्कार वर्ष: 1982 कोलंबिया देशातील या साहित्यिकाचा जन्म अत्यंत गरीब घराण्यात झाला. त्यांनी सुरुवातीला पत्रकाराच्या रूपात लेखनास सुरुवात केली; परंतु नंतर ते कथा-कादंबरीकडे वळले. ‘लीफ स्टॉर्म’, ‘इन इलव आवर’, ‘बिग मॉमाज फ्यूनरल’, … Read more