Nobel Peace Prize Winner (Auguste Marrie Francois Beernaert)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते ऑगस्टे मेरी फ्रँकोइस बिरनार्ट Auguste Marrie Francois Beernaert जन्म : 26 जुलै 1829 मृत्यू : 6 ऑक्टोबर 1912 राष्ट्रीयत्व : बेल्जियम पुरस्कार वर्ष: 1909 श्री. बिरनार्ट हे 1873 ते 1894 या काळात सुमारे 21 वर्षे बेल्जियमचे पंतप्रधान होते. बेल्जियमची सत्ता कित्येक वर्षे त्यांच्या हातात होती. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय संमेलनात भाग घेण्यास … Read more

Types of energy generation: ऊर्जा निर्मितीचे प्रकार आणि त्यांची ठिकाणे याबाबत अधिक माहितीसाठी क्लिक करा

भारतातील ऊर्जानिर्मिती: भारतात वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जा निर्माण केली जात आहे.ऊर्जा निर्मितीचे प्रकार आणि त्यांची ठिकाणे याबाबत अधिक माहिती आपण घेऊया. १) अणुविद्युत प्रकल्प : तारापूर – महाराष्ट्र रावतभट्टा – राजस्थान नरोरा – उत्तर प्रदेश काकरापारा – गुजरात कैगा – कर्नाटक कल्पकम, कुडाकुलम – तमिळनाडू २) जलविद्युत प्रकल्प : महाराष्ट्र : कोयना, खोपोली, वैतरणा, भिरा, राधानगरी, … Read more

Nobel Peace Prize Winner (Ernesto Teodoro)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते अर्नेस्टो टिओडोरो मोनेटा Ernesto Teodoro जन्म : 20 सप्टेंबर 1833 मृत्यू : 10 फेब्रुवारी 1918 राष्ट्रीयत्व : इटालियन पुरस्कार वर्ष: 1907 अर्नेस्टो टिओडोरो मोनेटा हे इटली देशाचे सुप्रसिद्ध पत्रकार होते. त्याचबरोबर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील आंदोलनकारी होते. त्यांनी 1887 साली आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांतता समिती स्थापन केली होती. त्यांनी या संस्थेद्वारे निःशस्त्रीकरणाचा प्रचार … Read more

Microalbumin -तुम्ही कधी मायक्रोअल्ब्युमिनची चाचणी घेतली आहे का? तर मग जाणून घ्या या चाचणीचे फायदे..

*Microalbumin- मायक्रोअल्ब्युमिन आपल्या शरीरातील मूत्राशयाचे काम कशाप्रकारे चालते हे पाहण्यासाठी मायक्रोअल्ब्युमिनची चाचणी घेतली जाते. त्यामुळे आपण निरोगी आहोत की नाही हे समजते. तुम्ही कधी मायक्रोअल्ब्युमिनची चाचणी घेतली आहे का? तर मग जाणून घ्या या चाचणीचे फायदे.. आपल्या लघवीतील मायक्रोअल्ब्युमिन चे प्रमाण अत्यल्प असणे गरजेचे 1 ग्रॅम लघवीमध्ये 30 मिलिग्रॅम पेक्षा कमी मायक्रोअल्ब्युमिन असणे गरजेचे आहे … Read more

Sangmeshwar to Tulapur journey-छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर संगमेश्वर पासून त्यांना तुळापूरला नेताना कोणीच मराठी सरदारांनी सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही? काय झाले नेमके त्यावेळी? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

संगमेश्वर ते तुळापूर प्रवास छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर संगमेश्वर पासून त्यांना तुळापूरला नेताना कोणीच मराठी सरदारांनी सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही? काय झाले नेमके त्यावेळी? जाणून घेऊया सविस्तर माहिती. 1686 ते 1689 हा काळ दुष्काळाचा छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला अनेक लढायात पराभूत केले होते. त्याची कुठेच डाळ शिजू दिली … Read more

Railways in India- भारतातील रेल्वे मार्ग व इतर माहितीसाठी क्लिक करा

* भारतीय रेल्वे वाहतूक • दोन रूळांतील अंतरानुसार लोहमार्गाचे प्रकार : • ब्रॉड गेज → 1.676 मी. • मीटर गेज →1.000 मी. • नॅरो गेज→ 0.762 मी. • लाइट गेज → 0.610 मी. *भारतातील रेल्वे विभाग आणि मुख्यालय : • मध्य रेल्वे → मुंबई (सी. एस. टी.) • पश्चिम रेल्वे → मुंबई (चर्चगेट) • दक्षिण रेल्वे → चेन्नई … Read more

Nobel Prize Winner in Literature (Doris Lessing)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते डोरिस लेसिंग Doris Lessing जन्म : 22 ऑक्टोबर 1919 मृत्यू : 17 नोव्हेंबर 2013 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 2007 डोरिस लेसिंग या ब्रिटनच्या सुप्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांनी लिहिलेल्या ‘द ग्रॉस इज सिंगिंग’ कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी स्त्रीअनुभवानुसार सभ्यतापूर्ण लेखन केले.

Stock Market Crash Predictions 2025- गडगडणारे शेअर मार्केट कधी थांबणार?

शेअर मार्केटमध्ये नेहमीच चढ उतार होत असतात. असे चढ उतार कुणाला फायद्याचे तर कुणाला तोट्याचे ठरत असतात. सध्या अमेरिकन शेअर मार्केट आणि भारतीय शेअर मार्केट प्रचंड प्रमाणात घसरत आहे. जानेवारी 2025 पासून शेअर मार्केट एकसारखे घसरतच आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात घसरण यापूर्वी 2008 साली झाली होती. 2012 सालापासून शेअर मार्केट एकसारखे वाढत चालले आहे. 2024 … Read more

Animals in India :भारतात आढळणारे विविध प्राणी व त्यांची ठिकाणे

भारतातील प्राणी: डोडो, भारतीय चित्ता हे प्राणी पृथ्वीवरून कायमस्वरूपी नष्ट झालेले आहेत.जैवविविधता टिकली पाहिजे.बेसुमार वृक्षतोडीमुळे अनेक प्राण्यांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे..जे काही शिल्लक आहेत, त्यांची माहिती पुढीलप्रमाणे.. हत्ती: तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार. वाघ : महाराष्ट्र, उत्तराखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश. गवा: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश बारशिंगा: उत्तर प्रदेश, बिहार, … Read more

Nobel Peace Prize Winner (Sir William Randal Cremer)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते सर विल्यम रेण्डाल क्रेमर Sir William Randal Cremer जन्म: 18 मार्च 1828 मृत्यू: 22 जुलै 1908 राष्ट्रीयत्व: ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1903 सर विल्यम रेण्डाल क्रेमर यांचे संपूर्ण जीवन मजुरांच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी खर्च झाले होते. मजुरांच्या हितसंबंधातील सर्व प्रकारचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंटे मिटवण्यासाठी आणि त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी त्यांनी … Read more