Chief Minister of Maharashtra :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

1 यशवंतराव चव्हाण:1960 ते 1962 2 मारोतराव कन्नमवार 1962 ते 1963 3 पी. के. सावंत (अल्प काळ):1963 4 वसंतराव नाईक:1963 ते 1975 5 शंकरराव चव्हाण:1975 ते 1977 6 वसंतदादा पाटील:1977 ते 1978 7 शरद पवार:1978 ते 1980 8 अ. र. अंतुले:1980 ते 1982 9 बाबासाहेब भोसले:1982 ते 1985 10 वसंतदादा पाटील 1983ते 1985 11 शिवाजीराव … Read more

Maha Kumbh Mela: Or Mahakarmakand? महाकुंभमेळा:की महाकर्मकांड?

भारतात प्राचीन काळापासूनच प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर (नाशिक) या चार ठिकाणी आवर्तनानुसार कुंभमेळे आयोजित केले जातात. दर तीन वर्षांनी भारतात कुंभमेळा येतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी दर बारा वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बारा वर्षांनी आलेला हा कुंभमेळा आगळावेगळा आहे. 13 जानेवारी 2025 रोजी सुरु झालेला कुंभमेळा 45 दिवसांनी त्याची सांगता … Read more

Government system in Maharashtra:महाराष्ट्रातील शासन यंत्रणा

भारतीय संविधानाने संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. राज्य शासन हे केंद्र शासनाचे स्वरूप असते. महाराष्ट्र राज्याची शासन यंत्रणा पुढीलप्रमाणे आहे. * महाराष्ट्राचे विधिमंडळ महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन सभागृहे आहेत :- (1) विधानसभा (288 सदस्य), (2) विधान परिषद (78 सदस्य). विधानसभा: * रचना : महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 सभासद आहेत. अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्यास राज्यपाल … Read more

Why did all Los Angeles city catch fire? लॉस एंजल्सला आग का लागली ?

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील Los Angeles (लॉस एंजल्स) हे अत्यंत देखणे आणि सुंदर शहर. Hollywood आणि Bollywood जगातील कलाकारांसाठी हे शहर म्हणजे स्वर्गच होय. या शहरात अनेक सिनेकलाकारांचे फ्लॅट्स, बंगले, घरे आहेत. हे कलाकार हवा पालटण्यासाठी अधून‌मधून लॉस एन्जल्सला जातात. सुमारे 40,00,000 लोकसंख्या असलेल्या या शहरात बऱ्यापैकी जंगलही आहे. निसर्गसौंदर्य आहे. अमेरिकेतील जंगलांना आग लागणे हा … Read more

Country administration in rural areas:ग्रामीण भागातील मुलकी प्रशासन

• जिल्हाधिकारी (कलेक्टर) : * जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची असते. * ग्रामीण प्रशासनातील जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. जिल्हाधिकाऱ्याची निवड : केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय प्रशासकीय सेवा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीची जिल्हाधिकारी पदावर नेमणूक होते. जिल्हाधिकाऱ्याची कामे : * जिल्ह्यातील जमिनीवर शेतसारा आकारणे व तो वसूल करणे. * जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे, … Read more

District Council Maharashtra State: जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य

* पंचायत राज व्यवस्थेतील सर्वांत वरचा स्तर म्हणजे ‘जिल्हा परिषद’ होय. * महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. * वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात 1962 साली जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. * मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांत जिल्हा परिषदा नाहीत. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा वगळून इतर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा       परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. … Read more

Buddha Life Story-Part 26: राजा बिंबिसारचा गौतम बुद्धाला उपदेश

सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशात प्रवेश केला. राजगृह’ ही मगधची राजधानी. या राजधानीत आल्यावर एक दिवस राजगृह नगराच्या बाहेरच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी सिद्घार्थ राजगृहात आला. भिक्षा मागत मागत सिद्धार्थ राजवाड्याजवळ आला होता. सि‌द्धार्थला पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता. राजा बिंबिसारलाही आश्चर्य वाटले. म्हणून त्याने चौकशी केली. तर शाक्य राजपुत्र सिद्धार्थ … Read more

Taluka Panchayat Samiti -Maharashtra State: तालुका पंचायत समिती -महाराष्ट्र राज्य

* पंचायत राज रचनेतील ‘तालुका पंचायत समिती’ हा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा ‘दुवा’ आहे. * प्रत्येक तालुक्याला एक पंचायत समिती असते. * तालुक्यातील सर्व गावे पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येतात. 1) रचना आणि सदस्य संख्या: * पंचायत समितीमध्ये प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडून येतो. * पंचायत समितीची सदस्य संख्या तालुक्याच्या लोकसंख्येवर व मतदार संघावर … Read more

Gram Panchayat: Structure and Functioning: ग्रामपंचायत:रचना व कार्य 

० महाराष्ट्रात 27,993 ग्रामपंचायती आहेत. * सातारा जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे 1400 हून अधिक ग्रामपंचायती आहेत. 10,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात ‘ग्रामपंचायत’ असते. * डोंगराळ भाग वगळता किमान 300 ते 500 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत स्थापन करता येते. * लहान-लहान दोन-तीन गावांसाठी ‘ग्रुप ग्रामपंचायत’ अस्तित्वात असते. १) ग्रामपंचायत रचना व सदस्य संख्या : * … Read more

Gen Beta :बीटा जनरेशन

2025 सालात जन्मलेली मुले ही GEN-BETA या पिढीत जन्माला आलेली मुले अशी त्यांना नवीन ओळख मिळणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून ते साधारणपणे 2040 सालापर्यंत जन्माला आलेल्या मुलांवर मोठ्या प्रमाणात AI तंत्रज्ञानाचा आणि प्रचंड वेगाने चालणाऱ्या कम्पूटरचा प्रभाव पडलेला दिसून येईल. दर 15 वर्षानी नवीन पिढी जन्माला येते असे मानले जाते. दर वेळी ही नवीन … Read more