Lakes of India:भारतात कोणत्या राज्यात कोणते सरोवर आहे जाणून घेऊया.

Lakes of India भारतातील सरोवरे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी खाऱ्या पाण्याची व गोड्या पाण्याची सरोवरे आहेत. कोणत्या राज्यात कोणते सरोवर आहे..तेच जाणून घेऊया. (अ) खाऱ्या पाण्याची सरोवरे : सांभर (राजस्थान) लोणार (महाराष्ट्र) बेंबनाड (केरळ) पुलकित (आंध्र प्रदेश) अबुसई (लेह) चिलिका (ओडिशा) (ब) गोड्या पाण्याची सरोवरे : * मणिकरण (हिमाचल प्रदेश) * वसिष्ठ (हिमाचल प्रदेश) * राजगीर … Read more

Nobel Prize Winner in Literature (Alice Munro)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते ॲलिस मन्रो Alice Munro जन्म : 10 जुलै 1931 मृत्यू : राष्ट्रीयत्व : कॅनेडियन पुरस्कार वर्ष: 2013 कॅनडाच्या प्रसिद्ध लेखिका ॲलिस मन्रो यांनी आपल्या लेखनातून मानवी स्वभावधर्माचे दर्शन रेखाटण्याचा प्रयत्न केला. ‘डान्स ऑफ द हॅपी शेड्स’ ही त्यांची पहिलीच कथा खूप गाजली. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला.

Climate of india-भारत : वारे, तापमान, पर्जन्य जाणून घ्या एका क्लिक वर

वारे : १) नैऋत्य मोसमी वारे: जून ते सप्टेंबर या कालावधीत हे वारे वाहतात. या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. २) ईशान्य मोसमी वारे: सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत हे वारे वाहतात. या वाऱ्यांमुळे तमिळनाडूत हिवाळ्यात पाऊस पडतो. ३) जेट स्ट्रीम : अक्षवृत्तीय प्रदेशात जास्त उंचीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे व पूर्वेकडून पश्चिमेकडे हे वारे वाहतात. हे वारे … Read more

Nobel Prize Winner in Literature (Thomas Transtromer)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते थॉमस ट्रान्सट्रोमर Thomas Transtromer जन्म: 15 एप्रिल 1931 मृत्यू: 26 मार्च 2015 राष्ट्रीयत्व : स्वीडीश पुरस्कार वर्ष: 2011 थॉमस ट्रांसट्रोमर हे स्वीडनचे सुप्रसिद्ध कवी होते. त्यांच्या कविता सुमारे 50 हून अधिक भाषांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या समग्र कवितांबद्दल त्यांना 2011 साली साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.

Nobel Prize Winner in Literature (Jorge Mario Pedro Vargas Losa)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जोर्गे मारिओ पेड्रो वर्गास लोसा Jorge Mario Pedro Vargas Losa जन्म: 28 मार्च 1936 मृत्यू : राष्ट्रीयत्व : पेरुवियन पुरस्कार वर्ष: 2010 जोर्गे मारिओ पेड्रो वर्गास लोसा हे पेरू देशाचे प्रतिभाशाली लेखक आहेत, त्यांनी आपल्या लेखणीतून सत्ता आणि सामान्य जनता यांच्यातील विरोध, विद्रोह, पराजय इत्यादी बाबींचे अतिशय परखड आणि प्रभावशाली वास्तव … Read more

GBS syndrome Symptoms and treatment- जीबीएस सिंड्रोमची लक्षणे आणि उपचार

GBS syndrome Symptoms and treatment भारतात आणि भारताबाहेरही नव्याने पसरत चाललेला रोग म्हणजे जीबीएस सिंड्रोम होय. महाराष्ट्रात आणि कोल्हापूर मध्ये या रोगाचे रुग्ण आढळत आहेत. जी बी एस सिंड्रोम हा रोग घातक असला तरी योग्य आणि वेळीच उपचाराने हा रोग बरा होऊ शकतो. मुळातच आजारी असलेल्या किंवा गंभीर आजार असलेल्या रुग्णांना GBS syndrome  हा आजार … Read more

Bhavani Talwar-या तलवारीला भवानी तलवार असे नाव का बरे पडले? काय आहे इतिहास ?

Bhavani Talwar छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार इतिहासात खूप गाजली आहे. खरंच शिवाजी महाराजांना भवानी मातेने ही तलवार दिली का? शिवरायांना ही भवानी तलवार इतके का आवडत होती? या तलवारीला भवानी तलवार असे नाव का बरे पडले? तर आपण जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे.. शिवरायांचे एकापेक्षा एक पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या … Read more

Chhaava :गणोजी शिर्के यांनी खरंच गद्दारी केली का?

छत्रपती संभाजी महाराज यांचे मेहुणे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यास मदत केली का? काय आहे खरा इतिहास?छावा चित्रपटातील संगमेश्वर प्रसंगावर शिर्क्यांचा काय आक्षेप आहे?जाणून घेऊया अधिक माहिती. छत्रपती शिवाजी महाराज आणि पिलाजी शिर्के छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिर्के यांची ताकद ओळखून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण केले. पिलाजी शिर्के … Read more

Nobel Prize Winner in Literature (Orhan Pamuk)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते ओऱ्हान पामुक Orhan Pamuk जन्म: 7 जून 1952 मृत्यू : राष्ट्रीयत्व : तुर्की पुरस्कार वर्ष: 2006 ओऱ्हान पामुक हे तुर्कस्तानचे महान कथाकार आहेत. त्यांनी आपल्या जन्मगावातील एकाकी आत्म्याच्या शोधार्थ संस्कृती-संस्कृतीमधील संघर्ष आपल्या लेखनीत उतरवला आहे. ‘माय नेम इज रेड’, ‘स्नो’ या त्यांच्या कादंबऱ्या खूपच प्रसिद्ध झाल्या आहेत.

Chatrapati Sambhaji Maharaj-संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात पुढे काय झाले? स्वराज्याचे दोन तुकडे- वाचा सविस्तर

छत्रपती संभाजी महाराज यांना ब्राह्मण कारभारी मंडळी यांच्या फितुरीमुळे संगमेश्वर येथे मुकर्रब खानाने पकडले. पकडल्यानंतर त्यांना तुळापुरला नेले. तेथे त्यांचा अमानुष छळ केला आणि हाल हाल करून ठार मारले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात पुढे काय घडले? तेच आपण पाहूया. झुल्फीकारखानाने कपटाने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यावर साखळदंडाने कैद केले आणि तेथून पुढे आंबा … Read more