India destroyed Pakistan’s air defense system-पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट-भारताने दिले जशास तसे उत्तर
भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला. पाकिस्तानने पोज भागातील नागरी वस्त्यांवर गोळीबार केला. त्याचबरोबर भारतातील पंधरा शहरांमधील लष्करी ठाण्यांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हवाई हल्ले भारताने परतून लावल्यानंतर जशास तसे उत्तर देण्यासाठी लाहोरसह अनेक शहरांवरील पाकिस्तानची एअर डिपेंड सिस्टीम नष्ट केली. काय घडले सविस्तर जाणून घेऊया. ऑपरेशन सिंदूर नंतर काय … Read more