Wayanad lok sabha / वायनाड लोकसभा मतदारसंघ

Wayanad lok sabha  मतदार संघ आणि गांधी परिवार यांचे 2019 च्या लोकसभा निवड‌णुकीपासून अतूट नाते जमले आहे. 2019 Election of Waynad Constituency 2019 साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी राहूल गांधी यांनी Wayanad lok sabha मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांना 4,31,770 इतके मताधिक्य मिळाले होते. राहूल गांधी यांना … Read more

Panchmahabhuta / पंचमहाभूते

विश्व म्हणजे कण (अणू, रेणू), ऊर्जा आणि पदार्थ असे असले तरी विश्वाची व्याप्ती अनंत असून एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झाली आहे. ग्रह, तारे, अवकाश या साऱ्यांनाच ब्र‌ह्मांड म्हणतात. ब्रह्मांड हे अपरिमित आहे. या ब्रह्मांडातील किवा विश्वातील असणाऱ्या Panchmahabhuta विषयी आपण माहिती घेऊया. ब्रह्मांडाच्या निर्मितीतूनच पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली आहे. या पंच महाभुतातूनच संजीवसृष्टीचा जन्म झाला. तेच … Read more

Keshavrao Bhosle Theater / केशवराव भोसले नाट्यगृह

भारतातील सिनेसृष्टीचे जनक हे दादासाहेब फाळके आहेत. दादासाहेब फाळके हे कोल्हापुरचे आहेत, म्हणूनच कोल्हापूरला सिने सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. सिने संस्कृतीची खूप मोठी परंपरा कोल्हापूरकरांनी जपली आहे.केशवराव भोसले हे तर नात्यसंस्कृतीतील कोहिनूर हिरा आहेत. केशवराव भोसले यांनी नाट्य संस्कृतीतील महान परंपरा जोपासली. ती वृद्धिंगत केली आणि स्वकर्तृत्वावर आपला ठसा कायमचा उमटवला. केशवराव भोसले हे … Read more

Amartya Sen / अमर्त्य सेन

कार्ल मार्क्सनंतर परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांनी समाजाचे निकडीचे प्रश्न बाजूला ठेवून मूल्य व विभाजन सिद्धांतावर लक्ष केंद्रित केलं. आर्थिक संस्थांशी अनेकांना काहीच देणंघेणं नव्हतं. जॉन मेनार्ड केन्स यांनी हा प्रवाह बदलला आणि बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं. ‘नोबेल’ विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी हाच सामाजिक दृष्टिकोन आणखी विकसित केला. दारिद्र्य, दुष्काळ व भूक, आर्थिक विकास आणि कल्याणकारी अर्थशास्त्र … Read more

First Nobel Laureate in Literature / साहित्य क्षेत्रातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते

सुली प्रुधोम Sully Prudhomme जन्म : 16 मार्च 1839 मृत्यू : ७7सप्टेंबर 1907 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष : 1901 सुली प्रुधोम हे फ्रेंच कवी होते. त्यांना साहित्यातील पहिला नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी आपल्या कवितांमधून रोमान्सवादातील व्यापकतेला विरोध व्यक्त केला होता. त्यांच्या कविता चारित्र्यसंपन्न, संतुलित आणि सौम्य असायच्या. ते आपल्या आई-वडिलांचे एकमेव अपत्य होते. त्यांना … Read more

Saint Basaveshwar / संत बसवेश्वर

जन्म : 28 एप्रिल 1131 मृत्यू : अक्षय्य तृतीया 1167 जीवन परिचय Life Story of Basaveshwar. संत बसवेश्वर यांच्या जन्मतारखेच्या बाबतीत एकवाक्यता नसली तरी त्यांचे विचार परिवर्तनशील होते हे महत्वाचे आहे. वर्णजातिमूलक उच्च-नीचता आणि विषमता हे भारतीय समाजाचं खरं दुखणं आहे आणि या मुळावर घाव घातला गेला पाहिजे, याची जाणीव भारतातील ज्या थोर चिंतकांना झाली; … Read more

Bhopal : भोपाल

भोपाल हे मध्य‌प्रदेशची राजधानीचे शहर होय. राजीव गांधी पंतप्रधान असताना भोपाळ हे शहर वायूगळतीमुळे खूप गाजले होते. 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ शहरात युनायटेड कार्बाइड कंपनीच्या एक टँकमधून मिथाईल आयसोसायनाईट (M.I.C.) वायूच्या गळतीत सुमारे 20000 लोक मृत्युमुखी पडले आणि 50,000 लोक जखमी झाले होते .या वायुगळीमुळे भोपाळ दुर्घटनेची बातमी जगभर पसरली होती. त्याच भोपाळ मधील … Read more

Mandu Fort : मांडूचा किल्ला

मध्य प्रदेश हे राज्य जसे राजेराजवाडे, थंड हवेचे ठिकाण, खजुराहो साठी प्रसिद्ध आहे, तसेच ते भव्य किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. ग्वाल्हेरचा किल्ला जसा भव्य आहे, तसाच हा मांडू किल्ला Mandu Fort प्रसिद्ध आणि भव्य आहे. मांडू या किल्ल्याब‌द्दल आपण अधिक माहिती घेऊया – संक्षिप्त माहिती Brief Information of Mandu Fort: ठिकाणाचे नाव : मांडू किल्ला. ठिकाण … Read more

Nobel Prize Winner in Literature / साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

खिश्चियन मैथियास थियोडोर मॉमसन Christian Matthias Theodor Mommsen जन्म : 30 नोव्हेंबर 1817 मृत्यू : 1 नोव्हेंबर 1903 राष्ट्रीयत्व : जर्मनी पुरस्कार वर्ष : 1902 खिश्चियन मैथियास थियोडोर मॉमसन हे जर्मन इतिहासकार होते. ते बर्लिन berlin विश्वाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांनी ‘द हिस्टरी ऑफ रोम’ History of Rome हे पुस्तक लिहिले. इतिहासाच्या या आदर्शवत पुस्तकाला … Read more

Pachmarhi / पचमढी

मध्य प्रदेश राज्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे Pachmarhi होय. भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. आणि हो बहुतांश ठिकाणे इंग्रजांच्या वास्तव्याच्या पाऊलखु‌णा असलेली आहेत. पचमढी त्याहून नवीन नाही. येथेही उन्हाळ्यात इंग्रजाचे वास्तव्य असायचे. या पचमढी परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील सर्वात उंच शिखर (भूपगड) हे सुद्धा या सातपुडा पर्वतातच आहे. शिवाय पावस धबधबा, जटाशंकर … Read more