Buddha: Life Story Part 13 :सि‌द्धार्थाला विषयसुखाकडे वळवण्यासाठी महामंत्र्याचा आटापिटा

सिद्धार्थ गौतमाला कामवासनेत म्हणजेच विषय सुखात बुडवण्यासाठी कपिलवस्तू नगरातील आणि नगराच्या बाहेरीलही सौंद‌र्यवतींना तीन महालात आणि त्या महालांच्या आवारातील उद्यानात आणून ठेवले होते. पण या सर्व सौंदर्यवतींना सिद्धार्थला जिंकण्यास अपयश आले होते. त्यांच्या अंगविक्षेपाने सिद्धार्थाची स्थितप्रज्ञता भंग पावली नाही. शेवटी राजपुरोहित अर्थात महामंत्र्याने स्वतः सिद्धार्थला या मोहजाळ्यात अडकवण्यासाठी आणि सिद्घार्थाशी संवाद साधण्याचा निश्चय केला. राजा … Read more

AI Technology and deep fake :AI आणि डीप फेक 

AI म्हणजेच Artificial Intelligence होय. यालाच कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. सध्या AI तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात शिरकाव केलेला आहे. AI ची उपयुक्तता अनन्यसाधारण आहे. AI तंत्रज्ञान हे काळाला पुढे घेऊन जाणारे तंत्रज्ञान आहे. भविष्यात AI तंत्रज्ञान अपरिहार्य होऊन बसणार आहे. आपल्या म्हणजे मानवी बु‌द्धिमत्तेप्रमाणे किंबहुना त्याहून अधिक चांगल्या प्रकारे काम करणारे software निर्माण करणे म्हणजेच AI … Read more

Nobel Prize Winner in Literature (Francois Mauriac)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते फ्रँकोईस मॉरियाक Francois Mauriac जन्म : 11 ऑक्टोबर 1885 मृत्यू : 1 सप्टेंबर 1970 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1952 फ्रँकोईस मॉरियाक हे फ्रान्सचे अष्टपैलू प्रतिभाशाली साहित्यकार होते. त्यांनी कादंबऱ्या, निबंध (लेख), नाटके इत्यादींचे लेखन केले. त्यांनी पंचवीसहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. ‘द वाइपर्स टँगल’ ही त्यांची एक उत्कृष्ट कादंबरी मानली जाते. … Read more

Geography of Maharashtra :महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व जिल्हे

1. कोकण विभाग : (1) मुंबई, (2) मुंबई उपनगर, (3) ठाणे, (4) पालघर, (5) रायगड, (6) रत्नागिरी, (7) सिंधुदुर्ग. 2. पुणे विभाग : (1) पुणे, (2) सोलापूर, (3) कोल्हापूर, (4) सांगली, (5) सातारा. 3. नाशिक विभाग: (1) नाशिक, (2) धुळे, (3) जळगाव, (4) नंदुरबार, (5) अहिल्यानगर. 4. औरंगाबाद विभाग : (1)छत्रपती संभाजीनगर (2) बीड, (3) … Read more

Benefits of eating apples: नियमितपणे सफरचंद खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे.

सफरचंद नियमितपणे खाल्ल्याने अनेक प्रकारचे आरोग्याला फायदे मिळतात. सफरचंद खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे आपण जाणून घेऊया. 1. Rich in nutrients : भरपूर न्यूट्रिएंट्स सफरचंद अनेक पोषक तत्वांचा एक चांगला स्त्रोत आहे, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे: जीवनसत्त्वे: सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि त्वचेचे आरोग्य राखण्यास … Read more

Buddha: Life Story Part 12: संयमी राजपुत्रापुढे सौंद‌र्यवतींचे अपयश

पुरोहित उदयीनने दिलेला उपदेश त्या सुंदर ललनांनी चांगलेच मनावर घेतले होते. त्यांनी आपले सामर्थ्य आणि सौंदर्य पणास लावण्याचा निश्चय केला होता. निश्चयी, संयमी, एकाग्र अणि धीरगंभीर राजपुत्राला वश करणे म्हणजे खूप मोठे आव्हान आहे, हे त्या सौंदर्यवतींना माहीत होते. पुरोहिताच्या प्रेरणेने त्यांचा आत्मविश्वास बळावला होता. राजपुत्रासाठी बांधलेल्या वेगवेगळ्या ऋतूंसाठी वेगवेगळ्या तीन महालात सिद्धार्थ ऋतुमानानुसार योग्य … Read more

Geography of Maharashtra -महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग व त्यातील समाविष्ट जिल्हे 

1. कोकण विभाग : (1) मुंबई, (2) मुंबई उपनगर, (3) ठाणे, (4) पालघर, (5) रायगड, (6) रत्नागिरी, (7) सिंधुदुर्ग 2. खानदेश/उत्तर महाराष्ट्र विभाग : (1) धुळे, (2) नंदुरबार, (3) जळगाव, 3. पश्चिम महाराष्ट्र: (1) अहिल्यानगर ,(2) नाशिक, (3) पुणे, (4) सोलापूर, (5) सातारा, (6) सांगली, (7) कोल्हापूर. 4. मराठवाडा विभाग : (1) जालना, (2) छत्रपतीसंभाजीनगर, … Read more

Nobel Prize Winner in Literature (Par Lagerkvist)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते पार लेगरक्विस्ट Par Lagerkvist जन्म: 23 मे 1891 मृत्यू : 11 जुलै 1974 राष्ट्रीयत्व : स्वीडिश पुरस्कार वर्ष: 1951 पार लेगरक्विस्ट हे स्वीडनचे सुप्रसिद्ध कादंबरीकार, कवी आणि नाटककार होते. त्यांच्या ‘इवॉर्क’ या कादंबरीची खूपच विक्री झाली होती. त्यांचे ‘लेट मॅन लिव्ह’ हे पुस्तक (नाटक) खूपच गाजले होते. ‘सिक्रेट ऑफ हॅवन’ हे … Read more

Fengle Hurricane: Dangerous to Five States/ फेंगल चक्रीवाद‌ळः पाच राज्यांना धोक्याचा इशारा.

भारताच्या दक्षिण किनारपट्‌टीवर असलेल्या राज्यांना चक्रीवाद‌ळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तामिळनाडू पुद्‌दुचेरी, आंध्रप्रदेश या राज्यांना अधिक धोका संभवत आहे. या शिवाय बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्याना धोक्याचा इशारा दिला आहे. अंदमान समुद्रात उगम पावलेले हे फेंगल चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे सरकत आहे. खबरदारी म्ह‌णून भारत सरकारने NDRF च्या 17 तुकड्या तैनात केला असून … Read more

AI Technology -Dangerous Bell

AI-तंत्रज्ञान-एक धोकादायक घंटा प्रगतीचे पुढचे पाऊल टाकण्यासाठी माणसानेच आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर AI Technology विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाचा सध्या प्रचंड उपयोग होत आहे. उद्या भविष्यात Share-marketing क्षेत्रात AI चा क्रांतिकारक उपयोग होणार आहे. कोणता शेअर घ्यायचा? कोणत्या क्षणी घ्यायचा ? कोणत्या क्षणी विकायचा ? यासाठी AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. Equity आणि Indra … Read more