West Bengal vs Central Government news-केंद्र सरकार पश्चिम बंगालला टार्गेट करत आहे: लोकशाही वाचवा. ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयाला विनंती
इडी ,निवडणूक आयोग इत्यादींच्या माध्यमातून केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला टार्गेट करत आहे. पश्चिम बंगालमधील लोकशाही वाचवा असे ममता बॅनर्जींनी स्वतःच वकिलाच्या भूमिकेत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. केंद्र सरकार अक्षरशः जनतेवर बुलडोझर चालवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी न्यायालयात केला. ममता बॅनर्जींच्या या परखड भूमिकेमुळे संपूर्ण भारतीयांचे लक्ष पश्चिम बंगाल खटल्यावर केंद्रित झाले आहे. *ममता … Read more